हुंदका साधा तुझा सांगून गेला!!
माझाच श्वास मज सोडून गेला?
म्हणे तू मज आता प्रेम नाही!!
नेत्रात अश्रू का असा येऊन गेला?
बनलेत आता सगळेच वैरी!!
भाव प्रत्येक मज का दुखवून गेला?
आता कशास मी जगतोच आहे?
अर्थ जीवनातला जरी संपून गेला?
चाणक्य असते रे प्रीत खोटी!!
नीती कधीची काळ हि विसरून गेला!!
एप्रिल 21, 2008 at 9:57 pm
kavita wachun hundkach aala….very touching poem.